Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फुलांना मधुर सुगंध का असतो?

Webdunia
गुरूवार, 9 एप्रिल 2015 (14:54 IST)
फुलांना असणारा मधुर सुगंध हा मुख्यत: कीटकांना आकृष्ट करण्यासाठी असतो. हे कीटक पराग आणि सुगंधी मध यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. फुलांच्या पाकळय़ांच्या मुळापाशी हा सुगंधी मध म्हणजेच साखरेसारखा द्रव तयार होतो. कीटकांकडून नवनिर्माणासाठी मदत मिळते. भुंगे किंवा अन्य कीटक सुगंधामुळे आकृष्ट होऊन त्या फुलावर येतात. त्यावेळी फुलातील पराग त्यांच्या अंगाला चिकटतात आणि त्या फुलाकडून येतात. फुलांकडून होणार्‍या नव्या निर्मितीला कारणीभूत ठरणार्‍या कीटकांना फुलांकडे आकृष्ट होण्यासाठी त्या फुलांचा मधुर सुगंध हेच प्रमुख कारण असते.
 

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

उन्हाळ्यात टरबूज किंवा खरबूज खाणे काय जास्त फायदेशीर आहे

हेअर डस्टिंग म्हणजे काय? त्याचे 4 सर्वोत्तम फायदे जाणून घ्या

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

Show comments