Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रगीताबद्दल जाणून घ्या सामान्य माहिती

Webdunia
* राष्ट्रगीत हे नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिले होते.
 
* राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे आहे. देशभरांत म्हटले जाणारे राष्ट्रगीत हे पाच कडव्यांपैकी फक्त पहिले कडवे आहे.
 
* ‘जन-गण-मन’ या गाण्याच्या हिंदी रूपांतरणाचे संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला.
 
* राष्ट्रगीत हे नेहमी समूहाने कुठल्याही वाद्याशिवाय 52 सेकंदात म्हणायचे असते. काही वेळेस हे गीत संक्षिप्त रूपात गायले जाते त्याचा कालावधी 20 सेकंद आहे.
 
* राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहून राष्ट्राला वंदन करूनच हे गीत म्हणावे.
 
* 27 डिसेंबर 1911 रोजी भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.
 
* राष्ट्रगीत पहिल्यांदा जानेवारी 1992 मध्ये ‘भारत विधाता’ या शीर्षकाखाली ‘तत्त्व बोधिनी’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.
 
* 1919 मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रूपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

पुढील लेख
Show comments