Marathi Biodata Maker

या दोन राशींनी काळा धागा घालू नये, हे त्यांच्यासाठी अशुभ आहे

Webdunia
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (13:09 IST)
काळा धाग्याचे टोटके लोकप्रिय आहेत. जेव्हा एखाद्याला वाईट नजर लागते किंवा वाईट शक्ती त्याला त्रास देते तेव्हा त्याला बहुधा काळ्या धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रत्येकाने काळा धागा घालायचा की नाही हा प्रश्न आहे.
 
काळा धागा केवळ वाईट नजरापासून संरक्षण करतो बलकी हा शनी ग्रहाला देखील मजबूत करतो. ज्योतिषानुसार 12 राशींमध्ये अशा दोन रास आहेत ज्यांच्यासाठी काळा धागा अनुकूल मानले जात नाहीत. या दोन राशींपैकी एक राशी मेष आणि दुसरी वृश्चिक आहे. वास्तविक, या दोन्ही राशींचे अधिपत  मंगळ आहेत आणि मंगळाला काळा रंग आवडत नाही. मंगळाला लाल रंग खूप आवडतो. त्याचा रंगही लाल आहे. हे सैन्य, जमीन, युद्ध आणि लष्करी सामर्थ्याचा घटक आहे.
 
वैदिक ज्योतिषानुसार जर मेष आणि वृश्चिक राशीतील लोक काळा धागा घालतात तर त्यांच्या आयुष्यात समस्या येण्याची शक्यता असते. निर्णय घेताना त्या व्यक्तीला असहज वाटते. काळ्या धाग्यासह, या राशीच्या लोकांच्या मनात अस्वस्थतेची भावना राहते. यामुळे त्यांच्या जीवनात अपयश देखील येऊ शकते. म्हणूनच, या राशीच्या लोकांनी कधीही काळा धागा घालू नये.
 
तसेच तुळ, मकर आणि कुंभ राशीसाठी काळा धागा खूप शुभ आहे. तुला शनीची उच्च राशी आहे. तसेच मकर आणि कुंभ राशीचा मालक शनी आहे. या राशीच्या लोकांना काळ्या धागा घातल्याने रोजगारात बढती मिळते. काळा धागा धारण केल्याने त्यांच्या जीवनातून गरिबी दूर होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

हनुमानाची प्रतिमा लावण्यासंबंधीचे काही नियम आहे, ज्याबद्दल बहुतेक भक्तांना माहिती नसते...

Eid-ul-Adha 2026 Wishes in Marathi ईद-उल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा

Bakrid 2026 बकरीद, परंपरा आणि महत्त्वाबद्दल जाणून घ्या

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

आरती गुरुवारची

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments