Dharma Sangrah

चंद्र ग्रहणाच्या कुंडलीत हे अशुभ संकेत

Webdunia
आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला ग्रहण जल स्थान नदी, कालवा, विहीर, धरण इतर साठी घातक असतं कारण जोरदार पावसामुळे धोका उद्भवतो. नद्यांमध्ये पूर आल्यास नदी आपलं मार्ग परिवर्तित करते ज्यामुळे जीवनाचे व मालमत्तेचे नुकसान होतं. फळं भाज्यांना नुकसान होतं. काही जागी पिण्याचे पाणी मिळत नाही तर पुरामुळे अनेक इतर समस्याही उद्भवतात.
 
ग्रहण अफगानिस्तान, काश्मीर व चीनसाठी शुभ नाही. ग्रहण पृथ्वी तत्त्वाची रास मकरमध्ये होणार आहे ज्याच्या प्रभाव उत्तर भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान आणि इराणच्या पूर्वी भागेपर्यंत मानले गेले आहे. या स्थळी 27 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत जोरदार भूकंपाची भीती राहील. चंद्र ग्रहण श्रवण नक्षत्रात असल्यामुळे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये विशेष रूपाने नैसर्गिक आपत्ती आढळण्याची भीती राहील.
 
ग्रहणावेळी सूर्यात कर्क राशीत पुष्य नक्षत्रात असल्यामुळे पूर्वोत्तर भारतात पूर आणि भूकंपाचा धोका राहील. उत्तर भारताच्या हिमाचल प्रदेश, पंजाब आणि काश्मीर येथे जोरदार पावसाने नुकसान होण्याची शक्यता दिसून येते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Turmeric ceremony लग्नात मामाकडून भाचीला हळदीसाठी पिवळी साडीच का दिली जाते?

महावीर जयंतीच्या दिवशी या ५ गोष्टी करा, तुम्हाला सुख आणि शांतीचा आशीर्वाद मिळेल

गरुड पुराण: मृत्यूच्या वेळी या ४ गोष्टी मानल्या जातात अत्यंत शुभ; आत्म्याला मिळते सुख आणि शांती!

Mahavir Jayanti 2026 Wishes in Marathi महावीर जयंतीच्या शुभेच्छा

श्रीत्यागराजाष्टकम् Thiyagaraja Ashtakam

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

पुढील लेख
Show comments