rashifal-2026

चंद्र ग्रहणाच्या कुंडलीत हे अशुभ संकेत

Webdunia
आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला ग्रहण जल स्थान नदी, कालवा, विहीर, धरण इतर साठी घातक असतं कारण जोरदार पावसामुळे धोका उद्भवतो. नद्यांमध्ये पूर आल्यास नदी आपलं मार्ग परिवर्तित करते ज्यामुळे जीवनाचे व मालमत्तेचे नुकसान होतं. फळं भाज्यांना नुकसान होतं. काही जागी पिण्याचे पाणी मिळत नाही तर पुरामुळे अनेक इतर समस्याही उद्भवतात.
 
ग्रहण अफगानिस्तान, काश्मीर व चीनसाठी शुभ नाही. ग्रहण पृथ्वी तत्त्वाची रास मकरमध्ये होणार आहे ज्याच्या प्रभाव उत्तर भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान आणि इराणच्या पूर्वी भागेपर्यंत मानले गेले आहे. या स्थळी 27 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत जोरदार भूकंपाची भीती राहील. चंद्र ग्रहण श्रवण नक्षत्रात असल्यामुळे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये विशेष रूपाने नैसर्गिक आपत्ती आढळण्याची भीती राहील.
 
ग्रहणावेळी सूर्यात कर्क राशीत पुष्य नक्षत्रात असल्यामुळे पूर्वोत्तर भारतात पूर आणि भूकंपाचा धोका राहील. उत्तर भारताच्या हिमाचल प्रदेश, पंजाब आणि काश्मीर येथे जोरदार पावसाने नुकसान होण्याची शक्यता दिसून येते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Saphala Ekadashi 2025 सफला एकादशी कधी? शुभ -मुहूर्त, नियम आणि महत्व जाणून घ्या

आरती मंगळवारची

मंगळवारी जेवणात हा पदार्थ नक्की बनवा, जीवनात सकारात्मकता येईल

मंगळवारी उपवास करताना टाळाव्यात अशा ५ चुका

Neem Karoli Baba कैंची धाम येथे 'फॅमिली मॅन' अभिनेता मनोज बाजपेयी यांचे आयुष्य बदलले, बाबांच्या चमत्कारांनी थक्क झाले

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments