Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एका पोळीने टळतील संकट, उजळेल नशीब

Webdunia
नवीन कामात अडथळे येत असल्यास किंवा अडकलेला पैसा किंवा काम होत नसल्यास काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही आपल्याला एक खूपच सोपा आणि प्रभावी उपाय सांगत आहोत ज्याने सर्व दुख-वेदना दूर होती. या उपाय केवळ एका पोळीचा आहे ज्यावर अमल करून आपण जीवनात याचा प्रभाव बघू शकाल.
 
दररोज पोळ्या बनवताना एक पोळी वेगळी काढून ठेवा. त्याचे चार तुकडे करा. या तुकड्यांवर गूळ, साखर किंवा खीर ठेवा.
* पहिला तुकडा गायीला खाऊ घाला. खाऊ घालताना कोणी आपल्याला बघता कामा नये. पोळी खाऊ घालताना सर्व कष्ट दूर व्हावे अशी मनात प्रार्थना करा.
 
* पोळीचा दुसरा तुकडा कुत्र्याला खाऊ घाला.
 

* पोळीचा तिसरा तुकडा कावळ्याला खाऊ घाला. यावेळी असे म्हणा की चारी दिशेला असणार्‍या कावळ्यांनी माझी बळी स्वीकारावी.
 
* चौथा तुकडा भिकार्‍याला द्या. आपल्या घरी येणार्‍या उपाशी भिकार्‍याला पोळीचा शेवटला तुकडा खाऊ घाला. अशाने आपले भाग्य उजळेल. सर्व कष्ट दूर होतील.

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments