Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय ज्योतिषानुसार जोडीदाराची निवड

भारतीय ज्योतिषानुसार जोडीदाराची निवड
Webdunia
लग्न ही आपल्या समाजातील एक खूप मोठी घटना असते. केवळ ती व्यक्ती किंवा कुटुंबासाठीच नव्हे तर विवाहसंस्था आपली आद्य सामाजिक संस्था आहे. त्यामुळे लग्न करणे आणि आपल्याला अनुरूप जोडीदार शोधणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. भारतीय ज्योतिषशास्त्र व संख्याशास्त्राचा वापर करून तुम्ही आपला जीवनसाथी शोधू शकता.

भारतीय ज्योतिषामध्ये जन्मतारीख, वेळ व स्थानाचा वापर करून जन्मपत्रिका किंवा कुंडली बनवली जाते. दोन व्यक्तींची जन्मपत्रिका जर जुळली तर त्यांच्या लग्नाला मान्यता मिळते. यासाठी ३६ गुणांमध्ये त्या पत्रिका जुळतायत की नाही हे पाहिले जाते. अर्धे किंवा अध्र्यापेक्षा अधिक गुण जुळत असतील तर ती पत्रिका जुळली असे मानले जाते.

१८ ते २७ गुण जुळलेले विवाह यशस्वी होतात असे मानतात. गुणांच्या माध्यमातून स्वभाव, मते, आवडीनिवडी, आकर्षण, भाग्य किंवा हानी, एकमेकांतील प्रेम, संतती याबद्दल आडाखे बांधले जातात. इतकेच नव्हे तर ग्रहांची अनुकूलता हाही एक महत्त्वाचा भाग आहे. ग्रहांची सौम्यता, उग्रपणा हेही पाहिले जाते. एखाद्या व्यक्तीचे ग्रह क्रूर व उग्र असतील तर त्याचा जोडीदार सौम्य किंवा मृदू नसावा कारण उग्र व्यक्तीच्या संपर्कात येऊन त्याचेही ग्रह उग्र बनून त्यांचे गृहस्थाश्रम नष्ट होण्याची शक्यता असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Good Friday 2025 गुड फ्रायडे कधी? हा दिवस इतका खास का आहे?

मुलांचे कपडे रात्री बाहेर का वाळवू नयेत? वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे जाणून घ्या

श्री श्रीधर स्वामी यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

बैसाखीला पारंपारिक कडा प्रसाद कसा बनवायचा

Viswas Swaroopam नाथद्वारामध्ये जगातील सर्वात उंच शिव प्रतिमा विश्वास स्वरूपम

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments