Marathi Biodata Maker

आकस्मिक संकटापासून वाचवतील हे 6 सोपे उपाय...

Webdunia
जेव्हा मनुष्य अचानक येणार्‍या संकाटाला सामोरा जातो ती वेळ फार कठिन असते. म्हणून हे 6 सोपे उपाय अमलात आणून आपण ही वेळ टाळू शकतो अर्थात हे केल्याने संकट दूर होतील. 

* दररोज हनुमान चालीसाचा पाठ करा.
 
* सकाळ, संध्याकाळ आणि रात्री कापूर जाळा.
 
* वेळोवेळी दारांमध्ये तेल घालतं राहा कारण दार उघडताना येणार्‍या आवाज अत्यंत अशुभ आणि अनिष्टकारी असतो.

* घरातून बाहेर पडताना वाद करणे टाळा.
 
* तोंड गोड करून बाहेर पडा.
 
* संध्याकाळी खेळणे, यात्रा करणे, संभोग करणे, वाद करणे, अपशब्द बोलणे, टीव्ही पाहणे, नकारात्मक विचार करणे टाळावे याने संकट येतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa

शनिवारची आरती

शनिवारी मारुती स्तोत्र वाचण्याचे फायदे, कधी आणि किती वेळा पठण करावे?

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

आरती शुक्रवारची

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख