Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरोग्याला धोका ज्यूसचा

Webdunia
सध्या ज्यूसप्रेमींची संख्या वाढतेय. बाहेरून येताना एक ग्लास ज्यूस पिऊनच घरी परतणारे अनेकजण पाहायला मिळतात. मात्र आरोग्याच्या दृष्टीनं फळांचे रस घेणं चुकीचं आहे. अलीकडेच केंब्रिजमधील संशोधकांनी याकडे लक्ष वेधलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार फळांच्या रसात साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळेच आरोग्यावर दुष्परिणाम संभवतो. 
 
कोका कोलामधून शर्करा मिळते तेवढीच शर्करा या रसातूनही मिळते. म्हणूनच आरोग्यास धोका संभवतो. फळांचे रस घेण्याऐवजी फळांचे सेवन उपकारक आहे. फळांचा रस आवडत असेल तर त्यात पाणी मिसळून घेणं चांगलं. फळांच्या रसानं एका मिनिटात १५0 कॅलरीज वाढतात. साहजिकच याचा दुष्परिणाम स्पष्ट दिसतो. 
 
फळांच्या रसात फायबरचं प्रमाण नगण्य असतं. केवळ शर्करेचं प्रमाण असल्यामुळे पोषण होत असलं तरी अनावश्यक उष्मांक वाढून चरबी वाढण्यास मदत होते. त्याऐवजी फळं चावून खाल्ल्यास चोथाही पोटात जातो आणि पचनसंस्था सुधारते.

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

Show comments