Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

का आवश्यक आहे सूर्यास्तापूर्वी जेवण?

Webdunia
आयुर्वेदानुसार सूर्यास्तापूर्वी आहार घेणे आवश्यक आहे. जैन धर्मात तर या नियमाचे आवर्जून पालन केले जातं. तसेच हिंदू आणि जैन धर्मात आहाराचे काही नियम आहे जसे जेवण्यापूर्वी पाणी पिणे उत्तम, मध्ये पिणे मध्यम आणि नंतर पाणी पिणे निम्नतम मानले आहे. जेवण्याच्या अर्धा तास आधी आणि जेवणाच्या 45 मिनिटांनंतर पाणी प्यायला हवे. मध्ये हवं असल्यास केवळ एकदा पाणी पिऊ शकता. तसेच सकाळ पासून संध्याकाळपर्यत विभिन्न नियम आणि सिद्धांत तयार केलेले आहे. यामागे वैज्ञानिक कारणदेखील आहे.


पुढे वाचा काय आहे यामागील 4 कारण

जेवण करताना या गोष्टी लक्षात ठेवा...
 
कोणताही पशू आणि पक्षी रात्री आहार घेत नसतात. निसर्गाप्रमाणे आधी मनुष्यही सूर्यास्तापूर्वी आहार ग्रहण करत होते. पण नंतर आगीचा शोध लागला आणि सवयी बदलल्या. नंतर वीज निर्माण झाली आणि सवयीत पूर्णपणे बदल झाला. याचे काही नुकसान आहे परंतु पशू आणि पक्षी अजूनही रात्री आहार ग्रहण करत नाही. रात्री आहार ग्रहण करणार्‍यांना निशाचर असे म्हटले आहे. आणि मनुष्य निशाचर प्राणी नाही.
 
पहिले कारण: सूर्यास्तापूर्वी आहार घेतल्याने पाचक प्रणाली सुरळीत राहते. आहार पचायला पर्याप्त वेळ मिळतो.
 
दुसरे कारण: सूर्यास्तापूर्वी आहार घेतल्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव होतो, कारण रात्री अनेक प्रकाराचे बॅक्टिरिया आणि इतर जीव आहाराला चिकटून जातात किंवा अन्नात स्वत: वृद्धी करू लागतात.
 

तिसरे कारण: सूर्यास्तानंतर वातावरणात नमी वाढते आणि यामुळे अनेक सूक्ष्म जीव आणि बॅक्टिरिया उत्पन्न होतात. सूर्य प्रकाशात त्याची वाढ होत नसते. पण सूर्यास्तानंतर ते सक्रिय होतात.
 
चौथे कारण: सूर्यास्तानंतर प्रकृती झोपते. वृक्ष, पशू आणि पक्षी सर्व झोपून जातात. आमचा आहार प्रकृतीचा भाग असून रात्री त्याची प्रकृती बदलते. प्रकृती बदल्यामुळे आहाराची गुणवत्ता घटते. सूर्यास्तानंतर आहार शिळं आणि दूषित होण्याची प्रक्रिया सुरू होते.

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

प्रसिद्ध कथाकार मालती जोशी यांचे निधन

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

डेंग्यूच्या डासांपासून मुक्त होण्यासाठी घरी Mosquito Spray बनवा

स्वादिष्ट बीटरूट चीला कसा बनवायचा, रेसिपी जाणून घ्या

उन्हाळयात घाम कमी आल्यास येऊ शकतो ताप, वाढू शकतो उन्हाच्या झळी पासून धोका, जाणून घ्या लक्षणे, उपचार

पुढील लेख
Show comments