Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाणी किती प्यावं ?

Webdunia
ND
ज्याचे शारीरिक श्रम अधिक आहेत अशा माणसाला पाण्याची आवश्यकता अधिक असते. जो बुद्धीजीवी माणूस वातानुकूलित वातावरणात बसून काम करतो त्याला पाण्याची आवश्यकता निश्चितच कमी आहे. थंडीच्या दिवसात दिवसाकाठी अर्धा ते एक लिटर पाणी जास्तच होतं. तेच उन्हाळ्यात हे प्रमाण वाढतं व ते योग्यच असतं.

पाण्याचं प्रमाण ठरवताना पाण्याबरोबरच चहा, कॉफी, थंड पेयं, दूध, ताक या सर्वांचा विचारही आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान कायम राखण्याकरता शरीराला जादा पाण्याची आवश्यकता असते त्यावेळी थंड पाण्यानं शरीराचं तापमान नियंत्रित राहतं व मनालाही आनंद मिळतो म्हणून माठातलं गार पाणी आरोग्याला हितकर आहे. फ्रीजमधलं गार पाणी हे अर्ध साधं पाणी मिसळून घेतलं तर जास्त श्रेयस्कर. शीतकालात कोमट पाणी प्यायल्यानंतर बरं वाटतं व तहानही शमते. तंबाखूसारखं व्यसन असलेल्या माणसांना जास्त पाणी प्यावंसं वाटतं. ‍तसंच उतारवयापेक्षा लहान वयात अधिक पाणी लागतं.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments