Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भुकेचा अवरोधही कधी करू नये

Webdunia
ND
दोन खाण्यांमध्ये कमीतकमी सहा तासांचं अंतर असावं. परंतु भुकेचा अवरोधही कधी करू नये. कारण त्यामुळंही व्याधींना आमंत्रण मिळतं. घनआहार जठरामधून आतड्यामध्ये जाण्याकरता लागणारा काळ हा तीन ते चार तासांचा आहे. म्हणून काही वेळेला भूक लागली असेल पण त्यावेळी खाण्यासाठी योग्य वेळ नसेल तर द्रवआहार घ्यावा. असा आहार अतिशय कमी वेळात जठरातून आतड्यात जातो. आणि भूक शमते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments