Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Try This : सामान्य हेल्थ टिप्स

Webdunia
अधिक उपवास केल्यास शारीरिक व्याधी उत्पन्न होतात. यामुळे गॅसेस, अल्सर, डोकेदुखी उद्भऊ शकते. याशिवाय रक्ताची कमी भरून निघते. 
 
आपल्या आवडीचे जेवन घ्या, मात्र चरबीयुक्त जेवनाचे सेवन कमी प्रमाणात करा. आपण दररोज दोन अंडी घेत असल्यास एक घ्या. 
 
आपल्या व्यंजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी टेनिस, क्रिकेट, फूटबॉल यासारखे खेळ खेळण्यास चांगला परिणाम जाणवतो. यामुळे चरबी कमी होते. 
 
आवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात.
 
आहार हेच औषध आहे, स्वस्थ जेवनानेच आरोग्य ठणठणीत होते, यासाठी पोषक आहार घ्यावा.  
 
आहारात कडधान्ये, पालेभाज्या, फळे भरपूर घ्या. गव्हाचा आटा वापरा, बटाटे सालीसकट खा, भरपूर द्रव्यपदार्थ घ्या. 
 
आहारात हिरव्या भाज्या, ब्रेड, तांदूळ, दूध, दही, मास, अंडी, मासळी, फळे यामुळे पदार्थाचे सेवन करा. यामुळे शरीरास लागणारे व्हिटॅमिन मिळते. 
 
एकमेकांचे कपडे वापरू नयेत. दुसर्‍यांचा कंगवा, टॉवेल व इतर वस्तू उपयोगात आणू नये. त्याने त्वचेच्या तक्रारी उद्भवतात.
 
एकाचवेळी खूप जेवनापेक्षा थोडे थोडे जेवावे ते पुर्ण पचते व आरोग्याला फायदेशीर असते. 
 
एखादा दिवस जेवनाऐवजी फक्त एक वाटी कोबी, मोड आलेली कडधान्ने, एक वाटी, ग्लासभर ताक, मुळा, गाजर, टमाटर, काकडी, कोणतेही एखादे फळ घ्यावे.
 
काकडी, कांदा, गाजर, मुळा, बीट, तोंडली यांचे सेवन जास्त करावे, यापासून क जीवनसत्व प्राप्त होते.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments