Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उन्हाळ्यात करा मीठाच्या पाण्याने आंघोळ

Webdunia
मीठ हा आहारातला अनिवार्य घटक आहे. अनय काही कामांसाठीही मीठाचा वापर मह्त्वाचा ठरतो. 
खासकरून उन्हाळ्यात आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे मीठ घातल्याने अनेक लाभ मिळतात. मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास रंग उजळतो. 
 
मृत त्वचेचा थर निघून त्वचेच्या आरोग्याची जपणूक होते आणि त्वचा मऊ तसेच चमकदार बनते. 
 
जास्त थकवा आला असताना मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शारीरिक वेदना, थकवा कमी होतो. संसर्ग असल्यास मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा लाभ मिळतो. 
 
मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे विषारी किडा चावल्यानंतर होणारा विषप्रभाव कमी होतो. 
 
मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शणीराची कॅल्शियमची गरज भागते. हाडं आणि नखं मजबूत होतात. या उपायामुळे मानसिक ताण कमी होतो आणि शरीराची रोगप्रतिरोधक क्षमता सुधारते. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख