Marathi Biodata Maker

प्रत्येक फळ खाण्यासाठी काही नियम आहेत, जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 10 मे 2021 (19:23 IST)
उन्हाळ्याच्या हंगामात रसाळ फळांची जणू बहारच  येते. परंतु आपणास माहित आहे की प्रत्येक फळ खाण्याचे देखील काही नियम आहे.जाणून घ्या काय आहेत ते नियम.
 
1  संत्री - सकाळी आणि रात्री खाऊ नये.दिवसात खावे. जेवण्याच्या 1-1 तासापूर्वी किंवा नंतर खा. जेवण्याच्या पूर्वी घेतल्याने भूक वाढते आणि नंतर घेतल्याने अन्न पचण्यास मदत होते.
 
2 मोसंबी - मोसंबी दुपारी खावी. उन्हात जाण्यापूर्वी किंवा उन्हातून आल्यावर मोसंबी खाणं किंवा मोसंबीचा रस घेणं फायदेशीर आहे. या मुळे शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. 
 
3 द्राक्ष -किंवा द्राक्षाचा रस शरीरातील पाण्याचे प्रमाण राखून ठेवतो.उन्हात जाण्यापूर्वी किंवा उन्हातून आल्यावर याचे सेवन करावे. परंतु द्राक्ष खाण्यात आणि जेवण्यात काहीसे अंतर असावे. 
 
4 नारळ पाणी- तसे तर नारळपाणी कधीही पिऊ शकतो, ज्यांना पोटाची समस्या आहे, किंवा ऍसिडिटी,किंवा अल्सरची समस्या आहे त्यांच्या साठी हे फायदेशीर आहे. शक्यतो अनोश्यापोटी नारळपाणी पिऊ नका. 
 
5 आंबा- आंब्याची प्रकृती उष्ण असते म्हणून आंब्यासह नेहमी दुधाचा वापर करावा. आंबा कापून खात असाल तर आंब्याच्या तुकड्यां मध्ये साखर आणि थोडंसं दूध मिसळून पिणे फायदेशीर ठरेल. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

International Anti Corruption Day 2025 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती

Turmeric vegetable पौष्टिकतेने समृद्ध रेसिपी हळदीची भाजी

वजन कमी करण्यासाठी मखान्याचे सेवन करा

NHIDCL मध्ये व्यवस्थापक पदासाठी भरती, 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

हिवाळ्यात तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी फक्त दोन गोष्टी वापरा

पुढील लेख
Show comments