Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरचा वैद्य

Webdunia
गुरूवार, 14 मे 2015 (15:10 IST)
आंब्यामध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे रातांधळेपणावर तो औषधाप्रमाणे गुणकारी ठरतो. तसेच बुबुळांची शुष्कता, डोळ्यांची आग होणे, खाज येणे हे नेत्रदोष, उन्हाळ्यामध्ये नियमित आंबा सेवन केल्याने टाळता येतात.
 


 



नारंगी रंगाच्या गाजरात कॅरोटिन व फॉस्फरस असल्यामुळे त्याच्या सेवनाने डोळ्यांना खूप फायदा होतो. शिवाय गंधकयुक्त घटक असल्याने रक्त शुद्ध होते.

गाजर वाफवून त्याचे सूप प्यायल्याने जुलाब बंद होतात. शिवाय भूकही चांगली लागते. गाजराचे बी पाण्यात वाटून पाच दिवस प्यायल्याने स्त्रियांना ऋतिप्राप्ती होते.
 
सोरायसिस या त्वचेच्या आजारात मांसाहार, अंडी, साखर, विविध मसाले, चहा, कॉफी हे पदार्थ टाळावेत. तंबाखू, मद्यपान, धूम्रपान वर्ज्य करावे. ताकाचा समावेश आहारात असावा.
 
जेवल्यानंतर अनेकदा पुन्हा भूक लागते. पोट भरल्यासारखे वाटत नाही. अशावेळी केळ खावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि ताजेतवाने वाटते.

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

केसांना एलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

सतत कंबर दुखत असेल तर करा हे योगासन

झोपण्यापूर्वी दुधात या 2 गोष्टी मिसळा, सकाळी सहज साफ होईल पोट!

उन्हाळ्यात वॅक्सिंग केल्यानंतर पुरळ आणि खाज येण्याच्या समस्येपासून या उपायांमुळे आराम मिळतो

कुंजल क्रिया म्हणजे काय? त्याचे 10 सर्वोत्तम फायदे जाणून घ्या

Show comments