Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाठ दुखत असेल तर...

Webdunia
गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (11:58 IST)
सतत बसून राहणे, अयोग्य शारीरिक स्थिती, चुकीच्या पद्धतीने झोपणे अशामुळे पाठदुखी उद्‌भवू शकते. चुकीची जीवनशैली, आहाराकडे दुर्लक्ष, पोषक घटकांच्याकमतरतेमुळे पाठदुखी वाढते. पाठदुखीमुळे हालचालींवर मर्यादा येतात. म्हणूनच याची कारणे शोधून या समस्येला आळा घालण गरजेचे आहे. आहारात काही बदल करून ही समस्या दूर करू शकता.
 
कॅल्शियममुळे हाडे बळकट होत असली तरी ते कार्यरत राहण्यासाठी इतर घटकांची गरज असते. डी 3 जीवनसत्त्व. पालेभाज्या, सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थांमधून कॅल्शियम मिळत असले तरी सूर्यप्रकाश हा डी जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे. या जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी पूरक औषधांची गरज लागते.
 
अतिरिक्त आम्लपित्तामुळे हाडे कमकुवत होतात. त्याच्या नियंत्रणासाठी लिंबूपाणी, कच्च्या बटाट्याचा रस, कोकम सरबत यांचे सेवन करायला हवे. हाडांमध्ये कॅल्शियम शोषले जाण्यासाठी के जीवनसत्त्वाची गरज लागते. तर मॅग्रेशियमही महत्त्वाचे आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments