rashifal-2026

महिलांनी पाळीच्या काळात पाळावयाचे काही नियम

Webdunia
१) पाळी आल्यावर स्त्रियांनी ३ दिवस पूर्ण ब्रम्हचर्य पाळावे.
२) चांगल्या गोष्टीविषयी चिंतन करावे, प्रसन्न रहावे.
३) पूर्ण स्वच्छता ठेवावी.
४) शक्यतो चटईवर / सतरंजीवर झोपावे.
 
आहाराचे नियम
१) आहारात शक्यतो भाकरी, फुलका, मुगडाळ, फळभाज्या खाणे.
२) गरजेप्रमाणे मध, साखर व गुळ हे गोड पदार्थ घेणे.
३) गाईचे दुध, तुप व ताक चालेल.
४) मसाले पदार्थात वेलची, शुंठी, काळे मिरे, हिंग, सैंधव घ्यावे.
 
आहारात टाळण्याचे पदार्थ
१) हरभरा डाळीचे पदार्थ, ब्रेड, फास्टफुड, पाव इ. आंबवलेले पदार्थ खाऊ नये.
२) मसूर, हरभरा, कडधान्य, वांगे, बटाटे, बडीशेप, काळे मीठ घेऊ नये.
३) म्हशीचे दुध, दही, तुप, खाऊ नये, खीर खाऊ नये. 
 
कसे वागावे?
१) अंगाला तेल लावणे, दिवसा झोपणे, जागरण पूर्णपणे टाळावे.
२) जास्त श्रम करणे टाळावे. शारीरिक व मानसिक पूर्ण विश्रांती घ्यावी.
३) पाळीच्या काळात आहार व वर्तणूक योग्य नसल्यास त्याचा स्त्रियांच्या शरीरावर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता असते. चिडचिडपणा, उदासिनता, चिंता, ताण या प्रकारचे त्रास होऊ लागतात. त्यामुळे स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी तरी या नियमांचा विचार करावा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

वजन कमी करण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स अवलंबवा

गुडघे किंवा पायाच्या समस्या आहे, हे योगासन करा

प्रेरणादायी कथा : राजा आणि चिमणी

हिवाळ्यातील सुपर ड्रिंक गाजर ज्यूस रेसिपी

समोरचा प्रेम करत आहे की फ्लर्ट? या ५ लक्षणांद्वारे सत्य जाणून घ्या

पुढील लेख
Show comments