Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणेरी डोके : महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक ?

Webdunia
कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकीलाला प्रश्न विचारले महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?
 
वकीलाने एकदम वकिली भाषेतच उत्तर दिले..
महाभारतामध्ये जमिनी बद्दल वाद होता (सिव्हील केस) तर रामायणा मध्ये अपहरणाची केस होती. (क्रिमिनल केस)

हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यकांना विचारला, तेव्हा त्यांच्याकडे अगदी मार्मिक उत्तर होते..
हरणाचं वस्त्र बनवण्या वरून झाले ते रामायण आणि वस्त्राचं हरण करण्यावरुन झाले ते महाभारत.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments