rashifal-2026

बायको बरोबर भांडणाचे फायदे

Webdunia
1. झोप आरामदायक होते:
" ऐकताय ना? , लाइट बंद करा, पंखा चालू करा, इकड तोंड करा " टाइप सारख्या गोष्टी बंद.

2. पैशांची बचत होते:
जो पर्यंत बायकोशी भांडणं होत राहतात त्या काळात बायको आपल्याकडे पैसे मागत नाही.
 
3. तणावापासून मुक्ती: 
भांडणा दरम्यान बोलचाल बंद राहते ज्यामुळे कचकच कमी होते व आपण तणाव मुक्त राहतो.
 
4. आत्मनिर्भरता येते: 
भांडणानंतर स्वताहून छोटी मोठी काम केल्याने (जसं स्वत: पाणी घेणं, आपल्यासाठी स्वत: चहा बनवणं) आत्मनिर्भर होतो.

5.कामात व्यत्यय न येणं: 
भांडणानंतर ऑफिसमध्ये आपल्याला बायकोचे फालतू कॉल येत नाही, ज्यामुळे आपलं ध्यान केंद्रित राहतं.
 
6. घरी लवकर न यायची चिंता मुक्ती: 
एकदा का भांडण झालं की आपण काही दिवसांसाठी घरी लवकर यायची चिंता मिटते.
 
7. आपलं महत्व वाढते: 
भांडणानंतर आपण बायकोला सहज उपलब्ध होत नसल्यामुळे तिला आपल्या असण्याची किंमत कळते. 
 
8. प्रेम वाढतं: 
आपसात भांडणं झालं की प्रेम वाढतंच. 
 
मग काय विचार करताय एवढा....आज होउनच जाउ द्या
टिप----मोट्ठे भांडण झाल्यास आम्ही जिम्मेदार नाही ह्याची नोंद डोसक्यात घ्यावी....
सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगने केला आई चामुंडा यांचा अपमान केला, पोस्ट करून मागितली माफी

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

बॉलिवूडचा कॉमेडी किंग राजपाल यादवने घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, व्हिडिओ व्हायरल

स्मृती मानधना सोबतचा विवाह पुढे ढकलल्यानंतर पलाशने प्रेमानंद महाराजांची भेट घेतली

निष्पाप चेहऱ्याने आणि दमदार अभिनयाने जिमी शेरगिलने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले

पुढील लेख
Show comments