Marathi Biodata Maker

सातवं लग्न

Webdunia
एकदा एका माणसाने सहा लग्न केले. 
पण 
प्रत्येक लग्न झाल्यावर काही दिवसांनी 
त्याची बायको मरून जाते. 
आता तो सातवं लग्न
 करण्याचा निर्णय घेतो. 
पण 
कोणीही त्याला मुलगी
 देण्याचा विचार करत नाही
मग एके दिवशी त्याला मुलगी मिळूनच जाते. तिचे पण सहा लग्न झालेले असतात. 
आणि प्रत्येक वेळेस तिचा नवरा मरून जातो. 
लोक विचार करतात. 
आता बघूया की काय होणार. 
दोघांनी लग्न तर केल. 
आणि पुढची कथा जर ऐकायची असेल तर
 आधी पन्नास रूपयांचा रिचार्ज करा माझ्या मोबाईल नंबर वर, मग सांगणार ऊर्वरीत कथा.....
नंबर तोच आहे.. 
आहे न कडक
आपल्याले भी आता आला न अंबाणीचा दिमाग

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांना 'वध २' मोठ्या पडद्यावर पाहण्याचे आवाहन केले

"मिर्झापूर: द मूव्ही" च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सनी देओल आणि अक्षय खन्ना तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र येत आहे, ते नेटफ्लिक्सच्या कोर्टरूम ड्रामा "इक्का" मध्ये दिसणार

"दो दीवाने सेहर में" चा ट्रेलर प्रदर्शित, सिद्धांत आणि मृणाल या व्हॅलेंटाईन आठवड्यात एक भावनिक प्रेमकथा घेऊन येत आहे

विजय देवरकोंडा सोबतच्या लग्नाच्या अफवांवर रश्मिका मंदानाने मौन सोडले, दिली ही प्रतिक्रिया

सर्व पहा

नवीन

ओ रोमियो' रिव्ह्यू: शाहिद-तृप्तीचा दमदार अभिनय आणि विशालचा अ‍ॅनिमल हँगओव्हर

अरबाज पटेलने राष्ट्रीय टीव्हीवर निक्की तांबोळीला प्रपोज केले

30 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला

राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या जुळ्या मुलांची नावे ठेवली, त्यांचा आध्यात्मिक अर्थ जाणून घ्या

"जय हनुमान" चा भव्य लाँच हम्पीच्या ऐतिहासिक भूमीत होणार आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टी भगवान हनुमानाची भूमिका साकारणार

पुढील लेख
Show comments