Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माणसं जोडावी कशी?

Webdunia
पुस्तकात सुरुवातीलाच
'माणसं जोडणं म्हणजे काय ?'
याविषयी जे लिहिलंय त्यातल्या काही ओळी खाली देतोय -
 
माणसं जोडणं म्हणजे,
समोरच्याला 'आहे' तसा स्वीकारणं. आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
ऐकण्याची कला शिकणं. फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
माणसांवर 'शिक्के' न मारणं. समोरचा अधिक महत्त्वाचा - हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
कौतुकाची संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
प्रतिक्रिया नव्हे, प्रतिसाद देणं. रागाचंही रुपांतर लोभात करता येणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
इतरांना माफ करता करता स्वतःच मन साफ करणं..
 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
 श्री स्वामी समर्थ 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments