Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधुनिक काळातील निष्काम कर्मयोग

Webdunia
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (14:12 IST)
भली मोठी वैचारिक पोस्ट 
लिहूनही लाईक्स न मिळाल्याने
अर्जुनाने जेंव्हा मोबाईल 
खाली ठेवण्याचा निर्णय घेतला 
तेंव्हा श्रीकृष्णाने फेसबुक 
आणि व्हाटस्अप बाबत तीन 
सत्ये अर्जुनास समजावली
 
1)ज्यांना तुझे विचार आवडतात, 
ते न वाचताही तुझी पोस्ट 
लाईक करतील..
 
2)ज्यांना तुझी पोस्ट आवडूनही,नाईलाजास्तव जे लाईक करू शकणार नाहीत,ते तुझी 
खाजगीत प्रशंसा नक्की 
करतील..
 
3)जे तुझ्या विरोधी विचारसरणीचे आहेत,त्यांना तुझी पोस्ट कितीही 
पटली तरी ते कधीच ती लाईक करणार नाहीत..!!
हे पार्था ! तू लिहीत रहा!
पाठवत रहा!
फॉरवर्ड करीत रहा!
 
(आधुनिक काळातील निष्काम कर्मयोग)

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

पुढील लेख
Show comments