Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकबर-बिरबल कथा : सासरी चाललेली कुठलीही कन्या रडतेच

वेबदुनिया
WD
बादशहा आणि बिरबल एकदा युमनेच्या वाळवंटात फिरायला गेले होते. तेव्हा यमुनेच्या प्रवाहाचा धीरगंभीर आवाज ऐकून बादशहाने बिरबलला विचारले, ''अरे बिरबल, ही यमुना अशी का बरे रडत असेल ? ''

यावर बिरबल म्हणाला, '' महाराज, माहेर सोडून सासरी चाललेली कुठलीही कन्या रडतेच. आपला पती सागर याच्याकडे चाललेली यमुना रडली, तर त्यात कसले नवल? ''

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

Sleep Divorce कपल्समध्ये स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Chilled Beer फक्त थंडीतच बिअरची चव चांगली का लागते? याचे कारण संशोधनातून समोर आले

Raw or Cooked Sprouts कच्चे की उकडलेले स्प्राउट्स आरोग्यासाठी फायदेशीर ? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

Show comments