Dharma Sangrah

दिवाळीत किल्ले का बांधतात?

वेबदुनिया
किल्ला बांधणे म्हणजे स्वत:च्या मन आणि बुद्धी यांवर ईश्वराच्या शक्तीचे तेज निर्माण होणे. म्हणूनच किल्ला बांधणे या माध्यमातून आपण ईश्वराचे तेज प्राप्त करू शकतो.

लहान मुलेच किल्ला का बांधतात? 
लहान मुलंमध्ये निर्मळता असते. लहान मुले ही ‘ईश्वराचे रूप असतात’, असे म्हटले जाते; कारण लहान मुलांच्या मनावर जास्त संस्कार झालेले नसतात. लहान मुलांमध्ये निर्मळता असते. 11 वर्षापर्यंतची मुले ही निरागस असतात. त्यानंतर मात्र मूल बुद्धीने एखादी कृती करतो. मुलांमध्ये ईश्वराकडून आलेली ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता असते.
 
किल्ला घराच्या बाहेरच का बनवतात?
घर हे समृद्ध‍ि-दर्शकतेचे प्रतीक असते. घरासमोर किल्ल्याची निर्मिती केल्यामुळे घराचे रक्षण करण्यासाठी, म्हणजेच घरात असलेल्या धनसमृद्धीला टिकवून ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या क्षात्रतेजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या, किल्ल्याचे नेतृत्व असलेल्या धर्माचरणी राजाशी अभेदता निर्माण करते.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी १० मिनिटांत बनवा कुरकुरीत सोयाबीनचा नाश्ता

Vaginal Odor योनीला येणारा वास सामान्य की धोक्याचे लक्षण ? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार

आरोग्यासाठी तूप खाणे फायदेशीर आहे का, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या

सोशल मीडियाच्या या क्षेत्रात उत्तम करिअर करा, जॉब व्याप्ती जाणून घ्या

डोक्याखाली उशी न घेता झोपलात तर त्वचेवर दिसेल कमाल बदल

पुढील लेख
Show comments