Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकबर-बिरबल कथा - तू तर कमालच केलीस!

वेबदुनिया
बिरबलाचा दरबारात जाण्याचा तो पहिलाच दिवस होता. दरबाराचे थोडे-फार काम झाल्यावर बादशाहाने बिरबलाला विचारले, '' बिरबल, तुमच्या हिंदू लोकांची दिवाळी जितक्या आनंदाने येते, तितक्याच आनंदाने ती निघून जाते का?''
बिरबल : होय महाराज. 
बादशाहा : कशावरून म्हणतोस ? 
बिरबल : आणि म्हणून तर ती पुढील वर्षी न चुकता अगदी वेळेवर येते ना ? जर ती आनंदाने गेली नसती, तर ती पुन्हा परत आली असती का? 
बादशाहा : वा रे पठ्ठे ! बिरबल, तू तर कमालच केलीस. 

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

5 आजारांशी लढायला मदत करते तुती(शहतूत)

पुढील लेख
Show comments