Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बटाटे उकळलेलं पाणी फेकू नये

Webdunia
* ज्या पाण्यात बटाटे उकळले असतील, ते पाणी फेकू नये. त्याच पाण्यात बटाट्याचा रस्सा तयार करा. या पाण्यात मिनरल आणि व्हिटामिन असतात.

* सालासकट बटाटे खाल्ल्याने अधिक शक्ती मिळते.

* बटाटा दाबून, रस काढून एक-एक चमचा दररोज चार वेळा पिण्याने अनेक रोगांपासून बचाव होतो. हे मुलांनाही पाजू शकता.
करपट ढेकर, गॅसची तक्रार असल्यास भाजलेला बटाटा खायला हवा.

* धरपडल्यावर त्वचा निळी पडते. अशात कच्चा बटाटा पिसून लावल्याने आराम पडेल.
किसलेला बटाटा त्वचेवर लावल्याने त्वचा उजळ होते.

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

प्रसिद्ध कथाकार मालती जोशी यांचे निधन

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

डेंग्यूच्या डासांपासून मुक्त होण्यासाठी घरी Mosquito Spray बनवा

स्वादिष्ट बीटरूट चीला कसा बनवायचा, रेसिपी जाणून घ्या

उन्हाळयात घाम कमी आल्यास येऊ शकतो ताप, वाढू शकतो उन्हाच्या झळी पासून धोका, जाणून घ्या लक्षणे, उपचार

Show comments