Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

याने बटाटावडे तेलकट होत नाही

Webdunia
* बटाटावडा बनवताना बेसनाच्या घोळात जरासं गव्हाचं पीठ टाकावं. आणि तळताना खूप लाल होण्यापूर्वीच काढून घ्यावे. याने वडे तेलकट होत नाही.

पोळ्या नरम आणि ताज्या हव्या असल्यास पोळ्यांच्या कॅसरोलमध्ये आल्याचे तुकडे ठेवावे.
 

* एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरण्यासाठी आधी त्याला मंद आचेवर ठेवावं. त्यात आल्याचे तुकडे टाकवे. थोड्या वेळाने वापरावे. तेलाचा जळका वास दूर होतो.

तांदूळ खालून लागून गेले असल्यास ते आच बंद करून त्यावर दोन ब्रेडचे तुकडे ठेवून द्यावे. याने भाताचा जळका वास दूर होईल.

* सुपामध्ये मीठ जास्त झाल्यास अर्धा बटाटा सोलून त्यात सोडावा. बटाटा अतिरिक्त मीठ शोषून घेईल. तसंच वरणात मीठ किंवा एखाद्या भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात भिजलेल्या गव्हाच्या पिठाचा गोळा करून सोडून द्यावा. मीठ शोषले जाईल.
भजी क्रिस्पी बनवायची असतील तर त्यात जरासे कॉनफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ टाकावे.

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

पुढील लेख
Show comments