Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असे घालवा फळं आणि भाज्यांवरील कीटकनाशक

kitchen tips
Webdunia
फळं आणि भाज्यांवर हानिकारक घटकांचा एक थर असतो. थर कीटकनाशक, धूळ आणि जिवाणूंचा असू शकतो. नुसतं एकदा पाण्याने धुतल्याने हे स्वच्छ होत नाही कारण पाणी फक्त 20 टक्के कीटकनाशक साफ करू शकतं. परिणामस्वरूप पोटाचे विकार व इतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तसेच ऑरगॅनिक फूड असले तरी पिकवताना कीटनाशक वापरलेली असू शकतात. तर जाणून घ्या कसे स्वच्छ कराल फळं आणि भाज्या.
 
* फळं आणि भाज्यां एका कंटेनरमध्ये पुरेश्या पाण्यात एकत्र करून घ्या. यात एक मोठा चमचा व्हिनेगर मिसळा. 15 मिनिट तसेच राहू द्या. नंतर फळं- भाज्या काढून चांगल्या पाणी धुऊन घ्या. किंवा एका स्प्रे बॉटलमध्ये तीन भाग पाणी आणि एक भाग व्हिनेगर मिसळून वापरा. व्हिनेगर 98 टक्के कीटनाशक घालवण्यात मदत करतं.
 
* या व्यतिरिक्त पाण्यात बेकिंग सोडा मिसळून फळं आणि भाज्या 15 मिनिटासाठी असेच राहू द्या. बेकिंग सोड्याने 100 टक्के हानिकारक घटक साफ होतात असे एका शोधात आढळून आले आहे.
 
तसेच भाज्या आणि फळभाज्या शिजवून घेणे सर्वात उत्तम ठरेल आणि फळं सोलून खाणे योग्य ठरेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

आजीच्या काळातील जादुई केसांच्या तेलाची रेसिपी जाणून घ्या

निबंध शहीद दिवस

तुळशीचे आईस्क्रीम जाणून घ्या रेसिपी

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

एमबीए कम्युनिकेशन्स मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

पुढील लेख
Show comments