Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मीठ जास्त झाल्यास... 5 सोपे उपाय

Webdunia
जेवण्यात मीठ योग्य प्रमाण असल्यास जेवण्याचा स्वाद वाढून जातो तसेच मीठ जास्त झाल्यास पदार्थ खाण्यायोग्य उरत नाही. अर्थातच जेवणात मीठ आवश्यक आहे आणि तेही योग्य प्रमाणात. भाजी किंवा वरणातील खारटपणा कमी केला जाऊ शकतं या सोप्यारीत्या:
 
बटाटा
भाजी किंवा वरणात मीठ जास्त झाल्यास बटाटा सोलून त्यात घालावा. काही वेळासाठी बटाटा त्यात राहू द्या. नंतर काढून टाकावा.
 
कणीक
भाजीत मीठ जास्त असल्यास भिजलेल्या कणकेची मोठी लाटी तयार करावी आणि भाजीत सोडावी. नंतर लाटी काढून घ्यावी.
 
दही
खारटपणा कमी करण्यासाठी पदार्थात दही मिसळू शकता.
 
लिंबाचा रस
वरणात मीठ जास्त झाल्यास लिंबाचा रस मिसळल्याने काही प्रमाणात तरी खारटपणा कमी केला जाऊ शकतो.
 
ब्रेड
खारटपणा दूर करण्यासाठी ब्रेडदेखील उपयोगी राहील. एक-दोन ब्रेडचे स्लाइस टाकून थोड्या वेळाने काढून घ्यावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

चिकन मोमोज रेसिपी

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

घरीच बनवा डार्क चॉकलेट रेसिपी

Beauty Tips ,White Hair Treatment ,चिंच पांढरे केस काळे करेल, इतर फायदे जाणून घ्या

खजूराच्या बिया शरीराला देतात हे 5 जादुई फायदे,जाणून घ्या

पुढील लेख
Show comments