Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेमाची भावना जागृत करा...

Webdunia
तुमच्यात सुरवातीच्या दिवसांत होतं तसं नातं आता राहिलं नाही, अशी तुमची तक्रार आहे का? मग याची कारणं शोधा. मैत्रीचे रूपांतर ‍प्रेयसी आणि प्रियकरात होते, त्यावेळी परस्परांतील आकर्षणाला ओहोटी लागते. बोलणं, भेटणं कशातच त्यांना रस वाटत नाही. म्हणून प्रेमाचं हे नातं टिकवायचं असेल तर खालील बाबींवर लक्ष द्या.

1. दोघांनी मिळून काय काय करता येईल याचा विचार करा आणि भांडण लवकर संपवण्याचा प्रयत्न करा.
2. तुमच्यामध्ये कधीपासून वाद होत गेले व तुम्ही एकमेकांपासून दूर झालेत, याची कारणे शोधा.
3. हे खरं की तुम्ही परस्परांवर प्रेम करता. पण, तुम्ही जोडीदाराला सांगा, की माझ्याही भावनांचा विचार कर.
4. मित्र म्हणून परस्परांशी संवाद साधा. म्हण जे मग भावना दु:खावल्या जाणार नाहीत.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

पुढील लेख
Show comments