Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चांद्रयान अयशस्‍वी

Webdunia
PR
गेल्‍या वर्षी सुमारे चारशे कोटी रुपये खर्च करून चंद्रावरील जीवाश्‍म आणि जीवसृष्‍टीच्‍या शोधासाठी महत्‍वाकांक्षी चांद्रयान अभियान राबविण्‍यात आले होते. 23 ऑक्टोबर 2008 रोजी श्रीहरिकोट्ठा येथील प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपित करण्‍यात आलेले हे यान चंद्राच्‍या कक्षेत 2010 पर्यंत राहून तेथील माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेकडे (इस्‍त्रो) पाठवित होते. मात्र अभियान समाप्‍तीस काही दिवस शिल्‍लक असतानाच 28 ऑगस्‍ट 2009 असतानाच यानाचा इस्‍त्रोशी संपर्क खंडित झाला आहे. परिणामी हे अभियान अर्ध्‍यावरच सोडावे लागले आहे. त्यामुळे चांद्रयान द्वितीय संदर्भात प्रश्‍न चिन्‍ह उपस्थित झाले आहे.

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Show comments