rashifal-2026

कथाकार चारुता सागर यांचे निधन

Webdunia
सोमवार, 30 मे 2011 (10:55 IST)
ग्रामीण कथालेखक चारुतासागर (८०) यांचे रविवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने मागच्या आठवड्यात त्यांना सांगलीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

दिनकर दत्तात्रय भोसले उर्फ डी. डी. गुरुजी यांनी 'चारुतासागर' या टोपण नावाने लेखन केले. प्राथमिक शाळेतील शिक्षक ते साहित्यिक असा अतिशय खडतर प्रवास त्यांनी केला. त्यांच्या 'नागीन' या कथासंग्रहाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांची 'दर्शन' ही कथा लोकप्रिय झाली. याच कथेवर 'जोगवा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमातील अनेक प्रसंग बेतले आहेत.

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

World Meditation Day 2025: ध्यान म्हणजे काय, ते कसे सुरू करावे? त्याचे महत्त्व जाणून घ्या

21 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे, जाणून घ्या 5 मनोरंजक तथ्ये

हिरव्या मटारपासून बनवा झटपट दोन स्वादिष्ट पाककृती

घाईघाईने खाण्यामुळे आरोग्याला धोका होऊ शकतो, कसे काय जाणून घ्या

पीजी डिप्लोमा इन रेडिओग्राफी आणि इमेजिंग टेक्नॉलॉजी मध्ये कॅरिअर करा

Show comments