Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रध्वजाचा प्रारंभ कसा झाला?

Webdunia
NDND
आपल्या देशाची ओळख म्हणजे त्या देशाचा ध्वज असतो. त्या ध्वजावरील प्रतीक पाहून तो देश ओळखला जातो. जगात सर्वप्रथम म्हणजे १२१९ मध्ये डेन्मार्क आणि १३३९ मध्ये स्विर्त्झलंड या देशांनी ध्वजाची परंपरा सुरू केली. आता जवळजवळ सर्वच देशांनी या परंपरेचे अनुकरण केले आहे. सुरवातीला लाकडाच्या ध्वजावर विविध आकृत्या बनवून त्याचा उपयोग ध्वज म्हणून केला जात असे.

NDND
पहिल्यांदा रोमने कापडाच्या ध्वजाची सुरवात केली. अगदी पूर्वी सैनिक ध्वजाचा उपयोग करत होते, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. सैनिकांना एकत्र करण्यासाठी एका ठिकाणी झेंडा गाडून त्यावर कपडा बांधला जात असे. तो हलता कपडा पाहून सैनिक त्याठिकाणी एकत्र जमत असत. ज्यू लोक आपल्याजवळ झेंडे बाळगत असल्याचा उल्लेख बायबलमध्येही केला आहे. मध्यंतरी झेंड्यांचा अधिक उपयोग वाढला. आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज तीन रंगात आहे. तो रंग केसरी, पांढरा आणि हिरवा असा असून मधोमध असलेल्या पट्टीवर अशोकचक्राचे प्रतीक आहे.

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

डेंग्यूच्या डासांपासून मुक्त होण्यासाठी घरी Mosquito Spray बनवा

स्वादिष्ट बीटरूट चीला कसा बनवायचा, रेसिपी जाणून घ्या

उन्हाळयात घाम कमी आल्यास येऊ शकतो ताप, वाढू शकतो उन्हाच्या झळी पासून धोका, जाणून घ्या लक्षणे, उपचार

आंब्यासोबत या पदार्थांचे सेवन केल्यास, शरीरात होईल विष तयार, जाणून घ्या कोणते आहे तीन पदार्थ

Show comments