Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

32 लाख टन साखरेचे उत्पादन

वेबदुनिया
WD
राज्यामध्ये सुरू असलेल्या उसाच्या गाळप हंगामात अखेर 300 लाख टनापेक्षा अधिक गाळप झाले असून साखर उत्पादन 32 लाख टन झाले असणे शक्य आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या सहकारी आणि खासगी कारखाने असे 155 कारखाने सुरू आहेत. त्यामध्ये 94 सहकारी आहेत.

साखर कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 10 टक्के उतारा आला आहे. यावर्षी उसाची उपलब्धता लक्षात घेता हंगाम आणखी तीन महिने सुरू राहील असा अंदाज आहे. संपूर्ण राज्यात कोल्हापूर विभागात जास्त म्हणजे 75 लाख टन साखर तयार झाली आहे. तेथील उतारा 11 टक्के झाला पण कारखाने मात्र 35 आहेत सर्वात कमी साखर 2.38 टक्के नागपूर विभागात तयार झाली आहे. नगर विभागात 50 टक्के तर पुणे विभागात 125 टन साखर तयार झाली आहे.

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

Show comments