Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जुळून येती रेशीमगाठी

वेबदुनिया
WD

विवाहाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात, पृथ्वीवर फक्त सोहळे साजरे होतात, असे मानले जाते. शिक्षण, आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती कशीही असली, तरी मुलीला आपल्या भाग्याने चांगला जोडीदार मिळतो, त्या रेशीमगाठीच म्हणायच्या.

माझेच उदाहरण द्यायचे तर मी एका गरीब घराण्यात जन्माला आली. घरात अठरा विश्‍वे दारिद्रय़. आम्ही तीन बहिणी. वडिलांना दारूचे व्यसन. अशा परिस्थितीत आमचे विवाह कसे होतील, असा यक्षप्रश्न. अशा परिस्थितीत गावाजवळील एका पार्डी नावाच्या गावातील एका मुलाचे स्थळ आले. मुलगा नाशिकला एका कंपनीत कामाला असल्याचे कळले. विवाह करण्यास पैसा नव्हता, तर हुंडा कोठून देणार? मुलांकडच्यांना हे माहीत होताच, त्यांनीच मुला-मुलीचा कपडा, विवाहाचा, जेवणावळीसह सर्व खर्च करण्याचे निश्‍चित केले. ज्या मुलीचा विवाह होणे दुष्कर होते, त्या मुलीला देवासारखा नवरा लाभला, अशी मी भाग्यवान होय. आज हुंड्यापायी किती मुलींचे संसार उघड्यावर पडतात. मला अगदी काही नसताना सर्व मिळाले. आज माझे पती कायद्याचे अभ्यासक आहेत. एका ग्राहक समितीचे अध्यक्ष आहेत; शिवाय पती निर्व्यसनी आहेत याचा सार्थ अभिमान आहे.

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

Show comments