Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाईट काळ टाळायचा असेल तर या गोष्टी कोणाकडूनही घेऊ नका

Webdunia
गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (07:31 IST)
तुम्ही अनेकदा वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की, काही गोष्टी दुसऱ्यांचा मुळीच वापरू नये. वास्तुशास्त्रातही असे करण्यास मनाई आहे. वास्तूनुसार, इतरांकडून काही गोष्टी मागितल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्यात प्रवेश करते.
 
रुमाल- दुसर्‍या व्यक्तीकडून रुमाल घेतल्याने नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. त्याला लोकांमधील मारामारी आणि वाद-विवाद याशी जोडून पाहिले जाते.
 
घड्याळ- वास्तुशास्त्रात घड्याळाचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेशीही आहे. मनगटावर दुसऱ्याचे घड्याळ घालणे फार अशुभ मानले जाते. असे केल्याने माणसाचा वाईट काळ सुरू होतो असे म्हणतात.
 
अंगठी- वास्तुशास्त्रात दुसऱ्या व्यक्तीची अंगठी मागवून परिधान करणे देखील अशुभ मानले जाते. असे केल्याने आरोग्य, जीवन आणि आर्थिक आघाडीवर वाईट परिणाम होतो.
 
पेन- वास्तुशास्त्रानुसार, आपण कधीही दुसऱ्या व्यक्तीचे कलम आपल्याजवळ ठेवू नये. हे केवळ करिअरच्या दृष्टीने अशुभ मानले जात नाही तर तुमचे पैसेही बुडू शकतात.
 
कर्ज- संक्रांतीच्या दिवशी कर्ज घेऊ नका, कर्ज फेडण्यात अनेक अडथळे येतात.
 
कंगवा- दुर्दैव टाळण्यासाठी केवळ कंगवाच नाही तर डोक्याशी संबंधित कोणतीही वस्तू शेअरिंगमध्ये वापरू नये.
 
कपडे- शास्त्रानुसार, कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नयेत. याचा आरोग्यावर वाईट परिणाम तर होतोच, पण दैनंदिन जीवनात नको त्या समस्यांनाही तोंड द्यावे लागते.

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments