Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Vastu Tips : भूमी पूजन करताना का केली जाते सापाची पूजा

Webdunia
बुधवार, 21 जून 2017 (12:45 IST)
नेहमी आपण बघतो की जेव्हा कधी घर, पुल किंवा इमारतीचे निर्माण करण्यात येते तेव्हा सर्वात आधी त्या जागेची पूजा केली जाते. हिंदू धर्मात भूमीपूजनाचे विशेष महत्त्व आहे आणि अशी मान्यता आहे की भूमी पूजन केल्याने भवन निर्माणात कुठल्याही प्रकारची समस्या येत नाही. पण याच्या मागचे कारण काय आहे, ते जाणून घ्या. 
  
वास्तुशास्त्रानुसार जमिनीच्या खाली पाताललोक आहे ज्याचे स्वामी शेषनाग आहे. त्यांनीच आपल्या फणावर संपूर्ण पृथ्वीचा भार सांभाळला आहे. यामुळेच भूमी पूजनाची परंपरा आहे.  
 
भूमी पूजनात चांदीचा साप आणि कलशाची पूजा केली जाते कारण आम्हाला शेषनागच्या कृपेची गरज आहे.  
 
भूमी पूजन करताना कलशात दूध, दही आणि तूप घालून शेषनागाची मंत्रांद्वारे पूजा केली पाहिजे. असे केल्याने शेषनागाचा  आशीर्वाद मिळतो.  
 
त्या शिवाय कलशात  एक नाणे आणि सुपारी घालून लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करायला पाहिजे, असे केल्याने आमच्यावर लक्ष्मीची कृपा सतत राहते आणि घरात देखील सुख शांतीचे वातावरण राहतात. 

श्री परशुरामाची आरती Shree Prashuram Aarti

श्री स्वामी समर्थ ध्यान मंत्र

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

श्री स्वामी कृपा स्तोत्र

अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments