Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे फूल वाळतं नाही, घरात ठेवल्याने भाग्य उजळतं

Webdunia
आपल्याला जीवनात सकारात्मक बदल हवे असल्यास आपल्या जवळपासच्या वस्तू, फोटो, खिडक्या-दारांची दिशा आणि स्वत:च्या परिधानावर लक्ष देण्याची गरज असते. नकारात्मक जागा, घर आणि वस्तूंपासून वाचणे आवश्यक आहे. तसेच आम्ही आपल्या सांगत आहोत अश्या फुलाबद्दल ज्याबद्दल आपण बहुतेकच ऐकलं असेल किंवा ते फूल बहुतेकच बघितले असेल. हे फूल केवळ दक्षिण भारतात आढळतं.
 
हे फूल लाकडाचं असून नाजुक नव्हे तर ठोस आहे. याला जरा वेळ पाण्यात ठेवल्याने ते पूर्णपणे फुलून जातं. नंतर आपण याला एखाद्या फुलदाणीत ठेवू शकता. जसे जसे हे वाळेल त्यांच्या पाकळ्या बंद होऊ लागतील.
 
हे चमत्कारिक फूल असल्याचे मानले गेले आहे. अनेक वर्ष ही प्रक्रिया चालू असते. पाण्यात ठेवल्यावर हे पुन्हा फुलून जातं. याच्या पाकळ्याही लाकडाप्रमाणे आहेत. ज्याही घरात हे फूल असतं तिथे सकारात्मक ऊर्जा असते आणि आपलं दुर्भाग्य दूर होऊन भाग्योदय होतं. परंतू हे फूल अती दुर्लभ आहे तरी दक्षिण भारत हे फूल मिळण्याची शक्यता अधिक असते.

संबंधित माहिती

श्री परशुरामाची आरती Shree Prashuram Aarti

श्री स्वामी समर्थ ध्यान मंत्र

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

श्री स्वामी कृपा स्तोत्र

अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments