Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहशतवाद्यांचा ताज उडविण्याचा कट नव्हता- एनएसजी

भाषा
सोमवार, 3 मे 2010 (16:19 IST)
मुंबईतील ताजमहल या पंचतारांकीत हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भ्याड असून त्यांचा ताज उडविण्याचा कट नव्हता. कारण, त्यांच्याकडे पुरेशा दारूगोळा नव्हता, असे खुलासा राष्‍ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) महासंचालक जे. के. दत्त यांनी केला.

ऑपरेशन सायक्लोनच्या यशस्वी झाल्यानंतर एनएसजी पथक दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर दत्त यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत संपूर्ण कारवाई, कमांडोंची कामगिरी आणि दहशतवाद्यांचे मनसुबे याबद्दल सविस्तर माहिती दिली. पाकिस्तानातील मॅरिएटप्रमाणे ताज उडवून लावण्याचा दहशतवाद्यांचा इरादा होता, या चर्चेचे त्यांनी खंडन केले.

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

Show comments