Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा विश्वास निर्माण करणार- पवार

वेबदुनिया
मुंबईत झालेल्या हल्ल्यांनंतर आता नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

दहशतवादी हल्ले हे देशासाठी दुर्देवी असुन, नागरिकांच्या मनात सरकारविषयी असंतोष निर्माण झाल्याचे पवार यांनी कबूल केले. सरकारने तत्परतेने कारवाई करत दहशतवाद्यांचे मनसुबे धुळीस मिसळले असुन, आता नागरिकांच्या मनात सरकारविषयी पुन्हा विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केल्याचे ते म्हणाले.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments