Festival Posters

1300 शाळा कधी बंद झाल्याच नव्हत्या

Webdunia
गुरूवार, 30 जानेवारी 2020 (11:39 IST)
महाराष्ट्रात 1300 सरकारी शाळा कधी बंद झाल्याच नव्हत्या अशी वस्तुस्थिती मांडतांना तावडे यांनी सांगितले की, राज्यात सुमारे 90 शाळा बंद झाल्या, त्या पण सरकारीशाळांमध्ये फक्त दोन ते तीन मुले शिकत होती, त्या शाळांमधील मुलांना जवळच्या सरकारी शाळांमध्ये विलिन करुन प्रवेश देण्यात आला व त्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यात आले. परंतु केजरीवाल मात्र खोटा प्रचार करीत आहेत व दिल्लीकरांची विनाकारण दिशाभूल करीत आहेत.
 
मी दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात उतरल्यामुळे केजरीवाल यांनी धसका घेतल्याचे दिसते, असाही टोला त्यांनी लगावला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उद्या बारामती येथे अंत्यसंस्कार होणार

पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि शेअर बाजार देखील खुला असेल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्याला धक्का; उद्या बारामतीत अंत्यसंस्कार; महाराष्ट्रात तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर

दारूच्या नशेत माजी भारतीय क्रिकेटपटूची एसयूव्हीला धडक, वडोदरा येथे अटक

Ajit Pawar's Sons अजित पवार यांची मुले: पार्थ आणि जय पवार यांच्याबद्दल सविस्तर माहिती

पुढील लेख
Show comments