Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

1300 शाळा कधी बंद झाल्याच नव्हत्या

Webdunia
गुरूवार, 30 जानेवारी 2020 (11:39 IST)
महाराष्ट्रात 1300 सरकारी शाळा कधी बंद झाल्याच नव्हत्या अशी वस्तुस्थिती मांडतांना तावडे यांनी सांगितले की, राज्यात सुमारे 90 शाळा बंद झाल्या, त्या पण सरकारीशाळांमध्ये फक्त दोन ते तीन मुले शिकत होती, त्या शाळांमधील मुलांना जवळच्या सरकारी शाळांमध्ये विलिन करुन प्रवेश देण्यात आला व त्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यात आले. परंतु केजरीवाल मात्र खोटा प्रचार करीत आहेत व दिल्लीकरांची विनाकारण दिशाभूल करीत आहेत.
 
मी दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात उतरल्यामुळे केजरीवाल यांनी धसका घेतल्याचे दिसते, असाही टोला त्यांनी लगावला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील या गावात दररोज सकाळी राष्ट्रगीत गायले जाते

ट्रम्प यांच्या कठोरतेनंतर कोलंबियाचा यू-टर्न नागरिकांना अध्यक्षीय विमानानेआणणार

LIVE: सोलापुरात गुलियन-बॅरे सिंड्रोममुळे पहिला मृत्यू

तिसऱ्या T20 मध्ये भारताचे प्लेइंग 11 असे असू शकते

पुण्यात पसरत असलेल्या गुलियन-बॅरे सिंड्रोम आजारामुळे अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा झाला मृत्यू

पुढील लेख
Show comments