Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या २१ तुकड्या तैनात

मुंबईत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या २१ तुकड्या तैनात
Webdunia
बुधवार, 3 जून 2020 (16:06 IST)
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. निसर्ग चक्रीवादळात कोणतीही जीवीतहानी होऊ नये यासाठीही सर्व व्यवस्था केली जात असून लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं जात आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) २१ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आतापर्यंत त्यांनी १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे अशी माहिती एनडीआरएफचे व्यवस्थापकीय संचालक एस एन प्रधान यांनी दिली आहे.
 
“वादळ दिशा बदलण्याची शक्यता कमी असून जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा तशी वेग १०० ते ११० किमी असण्याची चिन्हे असल्याची,” माहिती कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

कुणाल कामरा जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही शिवसेना नेते संजय निरुपम यांची टीका

DC VS LSG: पंतच्या नेतृत्वाखाली एलएसजीला पहिला पराभव

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून 8 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

औरंगजेब वाद: छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून 8 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

इजिप्तच्या नवीन युद्धबंदी प्रस्तावादरम्यान इस्रायलचे गाझावर हल्ले, 61 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments