Marathi Biodata Maker

मुंबईत ऑपरेशन सिंदूरवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल 20 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Webdunia
रविवार, 11 मे 2025 (17:16 IST)
सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती आहे. शनिवारी संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली. पण पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत आणि भारताच्या सीमावर्ती भागात गोळीबार सुरू केला. मात्र, पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 
ALSO READ: ऑपरेशन सिंदूर'वर टीका करणाऱ्या 40 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल
यासोबतच, भारत सरकार सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या बातम्या, अफवा आणि भडकाऊ पोस्टवर अंकुश लावत आहे. याअंतर्गत, 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल भारताविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल मुंबईतील एका 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ALSO READ: सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय, भाविकांना प्रसाद, हार अर्पण करता येणार नाही
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने त्याच्या इंस्टाग्राम आयडीवर एक पोस्टर पोस्ट केले होते, ज्यावर लिहिले होते, 'जर भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर ते भारताचे शेवटचे युद्ध असेल.' या प्रकरणी साहिलविरुद्ध मुंबईतील चुनाभट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit  
 
ALSO READ: सुरेश कुटे यांना ईडीचा दणका, 188.41 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?

पुणे विमानतळावर इंडिगोच्या 32 उड्डाणे रद्द, शेकडो प्रवासी अडकले

गोंदियातील गौसिया मशिदीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र सरकारने इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments