Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

490 स्मार्टफोनची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

Webdunia
सोमवार, 18 जुलै 2022 (15:41 IST)
मुंबई शहरातील राज्यातील विविध परीसरातून चोरी केलेले स्मार्टफोन देशातील विविध राज्यांत विक्री करणाऱ्या टोळीच्या मुस्क्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. आज करण्यात आलेल्या मानखुर्द येथील कारवाई मध्ये 480 स्मार्टफोन तसेच गांजा, देशी-विदेशी दारू तलवारीसारखे घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांकडून 74 लाख 78 हजार 522 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मानखुर्द येथे सापळा रचून स्मार्टफोनची चोरी करून विकणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आले आहे. पोलिसांच्या पथकाने महाराष्ट्र नगर मानखुर्द मुंबई या ठिकाणी अत्यंत नियोजनपूर्वक छापा टाकून विविध नामांकित कंपन्याचे 490 स्मार्ट फोन ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये 41 अॅपल कंपनीच्या मोबाईल फोनचा देखील समावेश आहे. 1 लॅपटॉप हिटरमशीन, हिटरगन असे साहित्यासोबतच 9 कि. 720 ग्रॅम वजनाचा गांजा, देशी-विदेशी दारूच्या एकूण 174 बाटल्या, 2 तलवारी अशी एकूण 74 लाख 78 हजार 522 रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Toy Train माथेरानला जाण्यासाठी प्रवाशांची प्रतीक्षा संपणार, नेरळ ते माथेरान टॉय ट्रेन 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार!

आमदार मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना धारेवर धरले, कोविड काळात BMC मधील भ्रष्टाचाराचा संपूर्ण हिशेब मागितला

आसाममध्ये मोठा रेल्वे अपघात, लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी म्हणाले- राजकारण करू नका, मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय हवा

महाविकास आघाडीत सर्व जागांवर एकमत, 25 जागांवर घेणार हायकमांड अंतिम निर्णय

पुढील लेख
Show comments