Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत चालत्या कार ने पेट घेतला , मोठी जीवित हानी टळली

Webdunia
शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (23:43 IST)
नशीब बलवत्तर असेल तर कोणी काहीच करू शकत नाही. वाईट वेळ जरी आली असेल तर ती ही टळून जाते. असे काहीसे घडले आहे. मुंबईत. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला जेपी रोड वर मुंबईच्या सात बंगला भागातून वर्सोवा कोळीवाड्याच्या दिशेने चाललेल्या होंडासिटी कारने दर्या महल बंगल्यासमोर  अचानक पेट घेतला. सादर घटना शनिवारी रात्री 8:15 च्या सुमारास घडली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. प्रसांगावधान राखून कारमध्ये बसलेले तिन्ही प्रवाशी कार मधून खाली उतरले आणि बचावले. 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

Mahakumbh Stampede : अपघाताची न्यायालयीन चौकशी होणार,पीडितांना 25 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार

केंद्र सरकारने महाराष्ट्रातून 9 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

बांगलादेशात रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप, गाड्यांची चाके ठप्प, माल वाहतुकीवर परिणाम

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने राष्ट्रीय खेळांमधील खेळाडूंच्या सुरक्षेसाठी सक्षम, हेल्पलाइन सुरू केली

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुढील लेख
Show comments