Marathi Biodata Maker

अक्षय शिंदेच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात उघड

Webdunia
बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (09:28 IST)
बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचे समोर आले आहे. आता त्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून मृत्यूचे कारण समजले आहे.त्याचा मृत्यू डोक्यात गोळी लागून अतिस्रावामुळे झाला आहे. 
 
सोमवारी नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून बदलापूरला नेट असताना त्याने पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळीबार केला या गोळीबारात एक पोलीस सहाय्यक निरीक्षक जखमी झाले. नंतर प्रत्युत्तर पोलिसांनी गोळीबार केला असून त्याच्या डोक्यात गोळी लागली. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

त्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून तब्बल सात तास शवविच्छेदन केले त्याची व्हिडीओग्राफी देखील करण्यात आली असून अक्षयच्या मृत्यूचे शवविच्छेदन अहवाल समोर आले असून त्याचा मृत्यू डोक्यात गोळी लागून अतिस्रावामुळे झाल्याचे उघड आले आहे.

त्याचे मृतदेह अद्याप कळवाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहे. कुटुंबीयांनी मृतदेह अद्याप ताब्यात घेतले नसून जो पर्यंत कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेत नाही तो पर्यंत मृतदेह शवागारात ठेवले जाणार. या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

International Animal Rights Day 2025 : आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिन

World Human Rights Day 2025 जागतिक मानवी हक्क दिन

Indigo Crisis इंडिगोचे संकट नवव्या दिवशीही कायम, दिल्ली-मुंबई विमानतळावर उड्डाणे रद्द

गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दाराजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नाही, मुंबई उच्च न्यायालयाने भरपाई मान्य केली

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

पुढील लेख
Show comments