Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'ठाकरे सरकारच्या राज्यात अंधेर, किरीट सोमय्या यांचा खोचक टोमणा

Webdunia
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (17:27 IST)
मुंबईतल्या वीज खंडीत होण्याला ठाकरे सरकारला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जबाबदार धरले आहे. किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी 'ठाकरे सरकारच्या राज्यात अंधेर" असा खोचक टोमणा मारत आता वीज गेली त्यासाठी ठाकरे सरकार आणि त्यांच्या वीज कंपन्या जबाबदार आहेत. असा आरोप केला. तसेच, पैसे नसल्यामुळे सप्लाय नाही, रिपेरिंगच्या कामाचे व्यवस्थित नियोजन केले जात नाही आहे त्यामुळेच हे ग्रीड फेल्युर झालेल आहे. असे सांगत ३०० युनिट मोफत देऊ ठाकरे सरकारची फक्त घोषणा, असा आरोपही सोमय्यांनी यांनी केला आहे. 
 
मुंबईला वीजपुरवठा करणार्‍या लाईन्स आणि ट्रान्सफॉर्मर (कळवा-पाडघे आणि खारगर आयसीटीएस) च्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांना ३६० मेगावॅटचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments