Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजपासून दिवाळी-छठ पूजेसाठी 250 विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा

Webdunia
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2024 (09:47 IST)
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर दिवाळीच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. हे लक्षात घेऊन रेल्वेने आजपासून म्हणजेच मंगळवारपासून दिवाळीसाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेने सांगितले की, दिवाळी आणि छठ पूजेच्या सणासाठी 250 हून अधिक विशेष गाड्या चालवल्या जाणार असून मंगळवार, 29 ऑक्टोबर रोजी 120 हून अधिक गाड्या धावणार आहे. यापैकी, सुमारे 40 गाड्या मुंबई विभागाद्वारे व्यवस्थापित केल्या जातील, त्यापैकी 22 गाड्या विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशा मधील लोकप्रिय स्थळांसाठी प्रवास करतील.
 
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष गाड्या नियमित धावतील आणि सणाची गर्दी आणि प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मुख्य निवडणूक आयुक्तांबाबत पंतप्रधान कार्यालयात झाली बैठक, राहुल गांधीची उपस्थित, काँग्रेसने दिली ही सूचना

LIVE: "आम्ही दोघे, आमचे दोघे ठाकरेंची परिस्थिती अशीच राहील"-बावनकुळे

फडणवीसांनी शिंदेच्या आमदारांची वाय सुरक्षा काढून घेतली, शिंदे यांनी बैठक बोलावली, नाराज आमदार शिवसेना सोडतील का?

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात नेपाळी विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

नाशिकमध्ये ट्रक क्रेनला धडकल्याने २ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

पुढील लेख
Show comments