Festival Posters

अश्विनी भिडे यांना अशी व्यक्त केली खंत

Webdunia
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांना पदावरून हटवले. यानंतर अखेर अश्विनी भिडे यांनी एक ट्विट करून त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
 
आपण आपले काम व्यावसायिक आणि अतिशय आवडीने करता. मात्र वेगवेगळ्या लोकांकडून विविध मार्गानं अडथळा आणण्याचा केला जातो, जे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. जे प्रत्यक्षात संबंधित विषयावर काम करतात, त्यांनाच काय करावे लागेल आणि काय करण्याची गरज आहे. काय केले, हे समजू शकते. बाकी सर्व आपआपला बघण्याचा दृष्टिकोन आहे. महत्त्वाचे काय आहे की आपण नोकरी करतो.” असं म्हटल आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

मुंबई उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर, बीएमसीने एक मोठे पाऊल उचलले; अनेक बांधकाम स्थळांवरील काम थांबवले

LIVE: सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ५३ आणि पंचायत समितीसाठी ९२ अर्ज अपात्र ठरले

India vs New Zealand 2nd T20 : टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूर स्टेडियमवर खेळला जात आहे

वैष्णो देवी यात्रा स्थगित

पैसे काढून घ्या, 4 दिवस बँक बंद राहणार

पुढील लेख
Show comments