Dharma Sangrah

काँग्रेसने ठाणे जिल्ह्यातील 8 सदस्यांचे निलंबन केले

Webdunia
शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (18:00 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने आपल्या पक्षाच्या ठाणे जिल्ह्यातील 8 सदस्यांचे निलंबन केले. हे निलंबन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे  केले आहे.
पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने शुक्रवारी 8 सदस्यांच्या निलंबनाची माहिती दिली. एका निवेदनात काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी म्हटले आहे की , पक्षविरोधी कारवायांमुळे या सदस्यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहे. 
ALSO READ: परभणी हिंसाचार आणि बीड येथील सरपंचाच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या न्यायालयीन चौकशीच्या सूचना
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि राज्यातील २८८ जागांपैकी केवळ 16 जागा जिंकता आल्या.महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का बसला, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) ने 20 जागा जिंकल्या, काँग्रेसला 16 जागा मिळाल्या आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP (SP) ने फक्त 10 जागा जिंकल्या
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्याबद्दल काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य ओबीसी युनिटचे उपाध्यक्ष सुरेश पाटील-खेडे यांची पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजने'वर भर देत घोषित केले

नक्षलमुक्त भारत: गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दावा केला आहे की, भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

कुख्यात दहशतवाद्यासह नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले; आंध्र प्रदेशातील नक्षलवाद संपुष्टात आला

राजा रघुवंशी हत्याकांड : कुटुंब म्हणाले आमचा मुलगा परत आला; राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म

पुढील लेख
Show comments